२४१ . ।। वाचा ।।
संरोहति अग्निना दग्धं
वनं परशुना हतं I
वाचा दुरुक्तं बीभत्सं
न संरोहति वाक् क्षतम् ॥
आगीने नष्ट झालेल्या किंवा कुऱ्हाडीने कापलेल्या जंगलात कालांतराने पुन्हा नविन झाडे उगवतात . पण अप्रिय आणि कटु शब्दांनी केलेले घाव मात्र कधीच भरुत निघत नाहीत .
आग से नष्ट हुए या कुल्हाडियों से काटे गए वन में भी धीरे-धीरे पेड़-पौधे उगने लगते हैं , लेकिन अप्रिय और कटु वचनों से दिए गए घाव कभी नहीं भर पाते ।
The forest destroyed by fire or depleted by stripping
will grow again in time , but the mind wounded by harsh words or insults will never be healed ed-italia.com.