धनम्

त्यजन्ति मित्राणि धनैर्विहीनं दाराश्च भृत्याश्च सुहृज्जनाश्च ।

तं चार्थवन्तं पुनराश्रयन्ते अर्थो हि लोके पुरुषस्य बन्धुः ॥

जेंव्हा व्यक्ती धनहीन असते तेंव्हा मित्र , पत्नी , सेवक , नातेवाईक हे सर्वजण त्याचा त्याग करतात . परंतु तीच व्यक्ती जेंव्हा पुन्हा धनवान बनते तेंव्हा हे सर्वजण त्याच्याच आश्रयाला येतात . म्हणजेच या जगात धन हाच माणसाचा खरा बंधु आहे .

जब कोई व्यक्ती धनहीन होता हैं तब मित्र, स्त्री, सेवक, सगे-संबंधी ये सब उस का त्याग कर देते हैं । लेकिन वो ही व्यक्ति यदि पुनः धनवान हो जाए , तो सभी लोग उसी का आश्रय लेने आ जाते हैं । इस लिए संसार में धन ही व्यक्ति का सच्चा बंधु हैं ।

Friends, wife , servants and close relatives of leave a person without wealth . However , they all would return to him if gains wealth again . Hence , wealth indeed is man’s best friend in this world .