अद्वयम्
परस्परविरोधे तु
वयं पंचश्चते शतम् ।
परैस्तु विग्रहे प्राप्ते
वयं पंचाधिकं शतम् ।।
महाभारतात युधिष्ठीर भीमाला समजावून सांगतात की जेंव्हा कौरव आणि आपल्यामध्ये परस्पर विरोध उद्भवतो तेंव्हा आपण पाच आणि ते शंभर एकमेकांविरुद्ध उभे ठाकतो . परंतु जेंव्हा कोणी परका आपल्याशी वैर घेतो तेंव्हा आपण एकशे पाच जणांनी मिळून त्याचा प्रतिकार करायला हवा .
महाभारत में युधिष्ठिर भिम को समझाते हैं की जब हम और कौरवो में परस्पर विरोध होता हैं तब हम पाँच और वे सौ आपस मे लढते हैं । किन्तु जब कोई पराया हम से लडता हैं तब हम एक सौ पाँच ने मिलकर उस का प्रतिकार करना चाहिए ।
In the Mahabharata, Yudhisthira admonishes Bhima that in a fraternal feud we five Pandavas may confront with one hundred Kauravas . But if an invasion from an outsider looms, we must resist it as one family of one hundred plus five.